Header Ads

  • Latest

    भारत-पाकीस्तान

    एका कोंबडी ने भारत-पाकीस्तान बोर्डर वर अंड दिले..
    दोन्ही देश अंड्यासाठी भांडायला लागले..
    मग असं ठरवण्यात आलं की, जो जास्त मुलींना कीस करेन (कुणीही एक व्यक्ती) .. अंड त्याच होईल..

    भारताकडुन गेला "मक्या" (Makarand Anaspure) ,आणि २०००० पाकीस्तानी मुलींचे किस,पप्पी,मुके.. सगळे करुन आला...

    पाकिस्तानी बोलले," अब हमारी बारी है..." त्यांनी एकाला पाठवले...
    .
    .
    .
    तेवढ्यात मक्या बोलला, "ए रताळ्या, तुझ्या मायला तुझ्या, कही गरज नाही आम्हाला आंड्यांची.. जा घेउन ..".. :D :D

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Top Ad

    Post Bottom Ad